बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    14 04 2026 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईतील चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदनेचे पठण करण्यात आले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि भीमज्योतीवर पुष्पांजली अर्पण केली. राज्यपालांनी यावेळी बौद्ध भिक्षूंना पवित्र चिवर प्रदान केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, प्रकाश आंबेडकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, मंत्री छगन भुजबळ, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार व संजय शिरसाट, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, नागसेन कांबळे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    14.04.2026:- घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे…

    तपशील पहा
    Maharashtra Governor inaugurates Fire Service Week

    14.04.2026: राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

    राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राष्ट्रीय…

    तपशील पहा
    14 04 2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन कर्मचारी वसाहत संकूल येथे आयोजित १३५ व्या डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळयाला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

    14.04.2026: लोकभवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    लोकभवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

    तपशील पहा
    Governor holds meeting with Vice-Chancellors of Cluster Universities

    13.04.2026: राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक

    राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक विद्यापीठांना आपले राष्ट्रीय मानांकन वाढविण्याच्या सूचना महाराष्ट्रातील केवळ एक -…

    तपशील पहा

    12.04.2026: आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    ‘जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ आशा…

    तपशील पहा
    Governor pays tribute to Mahatma Phule

    11.04.2026: राज्यपालांचे महात्मा फुले यांना अभिवादन

    राज्यपालांचे महात्मा फुले यांना अभिवादन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी…

    तपशील पहा
    10.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय कॉस्ट ऑडिट संस्थेतर्फे आयोजित “विकसित भारतासाठी कॉस्ट ऑडिट” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन केले. उदघाटन सत्राला एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. रमाकांत पांडा, भारतीय कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स संस्थेचे अध्यक्ष टी.सी.ए. श्रीनिवास प्रसाद,  उपाध्यक्ष नीरज जोशी, व्यावसायिक विकास समितीचे अध्यक्ष मनोज आनंद,  आयसीएमएआयचे माजी अध्यक्ष विकास देवधर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती तसेच संस्थेचे सदस्य व व्यावसायिक उपस्थित होते. कॉस्ट ऑडिट ही केवळ अनुपालनाची गरज नसून आर्थिक प्रशासनासाठी एक धोरणात्मक साधन आहे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारतीय कॉस्ट ऑडिट संस्थेने आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती मुंबई, पुणे आदी महानगरांबाहेरील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये देखील करून द्यावी जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संधींची माहिती होईल, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. सूचीबद्ध कंपन्या, गृहपयोगी वस्तू उत्पादक, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पतसंस्थांमध्ये देखील कॉस्ट ऑडिट अनिवार्य करण्याची त्यांनी सूचना केली.

    10.04.2026: ‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    ‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना…

    तपशील पहा

    09.04.2026: प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान…

    तपशील पहा
    07.04.2026 : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. 
यावेळी राज्यपालांच्या हस्ते फिक्कीच्या भूतपूर्व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून फिक्की संस्थेची सुरुवात मुंबई येथे झाली. पुढील वर्षी फिक्की शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, संस्थेच्या महासंचालक ज्योती वीज उपस्थित होते.

    07.04.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत फिक्कीचा ९९ वा स्थापना दिन साजरा

    राज्यपालांच्या उपस्थितीत फिक्कीचा ९९ वा स्थापना दिन साजरा मध्य पूर्वेतील युद्धाचे अर्थव्यवस्थेवरील होणाऱ्या परिणामाचे अध्ययन…

    तपशील पहा
    01.04.2026:   क्षमता विकास आयोग, भारत सरकार व 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.   या साधना सप्ताहानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांचे अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना साधना सप्ताह कसा साजरा करायचा आहे याबाबत मार्गदर्शन केले.

    01.04.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे ‘साधना सप्ताह’ कार्यशाळा

    महाराष्ट्र लोकभवन येथे ‘साधना सप्ताह’ कार्यशाळा क्षमता विकास आयोग, भारत सरकार व ‘कर्मयोगी भारत’ यांच्या…

    तपशील पहा
    Governor Jishnu Dev Varma calls on Home Minister Amit Shah

    01.04.2026: राज्यपाल – गृहमंत्री अमित शहा भेट

    राज्यपाल – गृहमंत्री अमित शहा भेट महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज केंद्रीय गृह…

    तपशील पहा

    30.03.2026: महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या…

    तपशील पहा