29.01.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन संपन्न
29.01.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 'हवामान बदलांच्या विपरीत परिणामांची तीव्रता कमी करण्या संदर्भात गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता' या विषयावरील एका राष्ट्रीय चर्चासत्राचे दूरदृश्य माध्यमातून उदघाटन केले. चर्चासत्राचे आयोजन सोसायटी फॉर सोशल एम्पॉवरमेन्ट, दिल्ली विद्यापीठाचे दयाल सिंह महाविद्याल व चौधरी बन्सी लाल विद्यापीठ, भिवानी यांनी गांधी स्मृती व दर्शन समिती यांच्या सहकार्याने केले होते.
29.01.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 'हवामान बदलांच्या विपरीत परिणामांची तीव्रता कमी करण्या संदर्भात गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता' या विषयावरील एका राष्ट्रीय चर्चासत्राचे दूरदृश्य माध्यमातून उदघाटन केले. चर्चासत्राचे आयोजन सोसायटी फॉर सोशल एम्पॉवरमेन्ट, दिल्ली विद्यापीठाचे दयाल सिंह महाविद्याल व चौधरी बन्सी लाल विद्यापीठ, भिवानी यांनी गांधी स्मृती व दर्शन समिती यांच्या सहकार्याने केले होते.